पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेदकरी कर्जमुक्ती योजनेतील पन्नास हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे.या मुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार असून, या निर्णयाचे शेतकरी,विरोधी पक्ष आणि सर्वांकडून स्वागत करण्यात आले आहे.
कोणत्या दोन अटी रद्द करण्यात आल्या?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पन्नास हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे. तसेच, सरकारने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट रद्द केली आहे. ही घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
सरकारच्या या नवीन निर्णयावर खासदार शरद पवारांची प्रतिक्रिया
सतत् चा नैसर्गिक आपत्ती शेतमालाची कोसल लेले दर्ब।
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफी योजना जाहिर कीनी होती। परंतु सदरील कर्जमाफी योजनें शासनाने 2021 मधील कर्जमाफी योजनेंचा लाभ घेतलेल्यासे तकार्यानना 50,000 सन दोन हजार पंचवीस सव्वीस, दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये कर्ज भरण्याची घातलेली गट या वेळी लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका होता असे पवार मनाले होते, पण राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेता, शासनाने दौंथनी जाचक अटी मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्या बदल्यात सरकारचे आभार, अशा शब्दांत त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.















